बिहार निवडणुकीत कॉंग्रेसला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. महागठबंधनमध्ये राहूनही पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. निकालानंतर पक्षातील नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात, पण खरी गरज आहे ती आत्मचिंतनाची. पराभव हा केवळ संख्याबळाचा प्रश... Read more
महाराष्ट्र वार्ता वृत्तसेवा पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ज्यांच्यावर भाजपने तीव्र आरोप केले होते, त्याच काशिनाथ चौधरीला रविवारी स्थानिक नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्षात प्रवेश केला आहे. ज्या... Read more
नांदेड –दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी समाजातील एका निरपराध बौद्ध मागासवर्गीय भगिनीवर झालेला अमानवीय अत्याचार, वारंवार बलात्कार, सोन्या–पैशांची लूट आणि त्यानंतर फासावर लटकवून केलेला निर्घृण खून – ही केवळ एक गुन्हेगारी घटना नव्हती; हा जातीय द्वेषा... Read more
नगरपरिषद – नगरपंचायत सार्वत्रिक अध्यक्षपदासाठी एकुण 212 तर सदस्यपदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र दाखल नामनिर्देशनपत्राची 18 नोव्हेंबर महाराष्ट्र वार्ता वृत्तसेवा (विलास शेरे ) जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व एका नगरपंचायतींच्या सन 2025 मधील स... Read more
नांदेड : मौजे सिरजखोड, रामपूर आणि रामेश्वर (ता. धर्माबाद, जि. नांदेड) येथील गट ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या रोजगार सेवकावर गंभीर गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. अनेक घरकुल लाभार्थ्यांच्या मस्टर (लेबर बजेट) मधील पैसे परस्पर कुटुंबातील व्यक्तींच्या... Read more
महाराष्ट्र वार्ता वृत्तसेवा आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मुखेड शहरात काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीने नामांकन दाखल करण्याचा कार्यक्रम पार पडला. काँग्रेस महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस क... Read more
बिलोली प्रल्हाद गणपती कलवले रा.बावलगांव तालुका चाकुर जिल्हा लातुर हे गुरुवार पासुन निजामाबाद येथून बेपत्ता आहेत त्यांचे नातेवाईक शोधासाठी फिरत आहेत तरी वरील कुणाला आढळुन आल्यास मोबाईल क्रमांक 8605710976वर संपर्क करुन सहकार्य करण्याची विनंती त्या... Read more
बिहार निवडणूक निकालावर प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य ; काँग्रेसने दलित आणि हिंदू मतदारांचा विश्वास
निवडणूक निकालांवर प्रतिक्रिया देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि महागठबंधनाच्या रणनीतीवर कठोर टीका केली. त्यांनी म्हटले की, हे निकाल स्पष्ट दाखवतात की काँग्रेसने केवळ दलित मतदारच नाही तर हिंदू मतदारांचाही विश्वास... Read more
.बिलोली प्रतीनीधी( विलास शेरे) बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील शेतकरी माधव रामलु चुन्नमवार,यांनी कर्ज बाजाराला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे शेतीचे, फार मोठ्या प्रमाणात नुकसा... Read more